वाळीत टाकल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्याचा राग मनात धरून, महिलेला मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी, यामुळे गेल्या महिन्याभरापासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी आणि अपघात सत्र सुरू आहे. ...
कर्जत तालुक्यातील दहिवली येथील इंदिरानगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला आणि तिचा मृतदेह घरातच खड्डा खोदून पुरला. ...
रायगड जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून महाड तालुका ओळखला जातो. पावसाळ्यात पूर व दरडीची भीती असलेला हा तालुका उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईने पोळून निघतोय. ...
हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले ...