महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे. ...
नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेला जुना लहान पूल २७ मार्च रोजी कोसळला होता. त्या पुलाची तत्काळ बांधणी करून पावसाळ्यापूर्वी खुला झाला पाहिजे असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिले होते. ...
कर्नाटकमधील राज्यपालांनी आपली जागा पंतप्रधान मोदी यांना देऊन राजीनामा दिला होता, त्यामुळे मोदी जे सांगतील तेच ते ऐकणार यामुळे काँग्रेस आणि जे.डी.एस. सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत असले तरी त्यांचे राज्यपाल ऐकणार नाहीत, असे स्पष्टोक्ती मनसेचे अध्यक्ष ...
भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात गंभीररीत्या जखमी झालेल्या भारतीय सैन्य दलातील प्रथमेश दिलीप कदम हा २६ वर्षीय जवान शहीद झाला ...
जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण अर्थात भूस्खलनाचा धोका (लँडस्लाइड प्रोन) असल्याचा अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने रायगड जिल्हा प्रशासनास दिला आहे. ...