मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे शहरातील स्थायी समिती अध्यक्षपदावरून सुरू झालेले बंड शमले आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून स्थायीच्या सदस्यांना थेट पक्षादेश (व्हिप) काढला आहे. तसेच, हात वर करून मतदान केले जाणार असल्याने स्थायी समिती अध्यक् ...
शहरात नियमांचे उल्लंघन करीत स्कूलबस राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एखादा अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकड ...
औंध येथील एका खासगी कंपनीत साफसफाईचे काम करणा-या महिलेवर त्याच कंपनीतील सुपरवायझर, व्यवस्थापक व अन्य दोघांनी वेळोवेळी अत्याचार केले. कधी खोलीत डांबून ठेवून, तर कधी मारुंजीतील जंगलात नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ...
मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत. ...
इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे़ नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे सस्तेवाडी येथील बंधा-यात फेसाळलेल्या पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे़ याबाबत शेतकरी व स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ...
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल खूप अभिमान वाटतो. आपण जसे स्केटिंग खेळामध्ये तोल सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी डगमगतो तसेच अनेक अडचणी येतात. त्यांवर मात करून विजय मिळवून पुढे ...
अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेऊन खाण्यायोग्य बर्फ तयार केला जातो; हाच बर्फ उन्हाळ्यात विविध खाद्यपदार्थांमध्ये वापरणे आवश्यक आहे. मात्र, औद्योगिक वापरासाठी तयार झालेल्या बर्फाचा वापर खाद्यपदार्थात केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औद्योगिक ...
शहरात अनेक हॉटेलवाल्यांनी त्यांच्या हॉटेलच्या रचनेत बदल करून रूफ टॉप हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल येथील हॉटेलच्या टेरेसला (रूफ टॉप) आग लागून १५ नागरिकांना जीव गमवावा लागला. ...