औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील गीते पिंप्री गावाजवळील पुलावर एक कंटेनर आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती़ ही घटना १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहरातील उड्डाण पुलावर रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून मोबाईलवर बोलणाऱ्या ट्रक चालकांमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाल्याने या दोन्ही ट्रक चालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी प्रत्येकी २ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़ १५ ...
मागील महिनाभरापासून शहर परिसरात तापाची साथ पसरली असून, प्रत्येक घरात तापाचा एखादा तरी रुग्ण आढळत आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात संसर्गजन्य आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात नसल्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ ...
पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने शेतकºयाची दुचाकी पळवून नेल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी पालम तालुक्यातील रोकडेवाडी ते रावराजूर या रस्त्यावर घडली आहे़ ...
विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे प्रचार करण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक राहिले असून, या कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे़ ...
जिल्ह्याच्या मतदार यादीत युवा मतदारांची संख्या ४८ टक्के असल्याने या मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे़ त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना युवा मतदार केंद्रस्थानी ठेवून प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे़ ...
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी परभणी शहरात सायंकाळपर्यंत सरासरी ५० हजार लिटर दुधाची विक्री झाली असून, यातून एका दिवसांत सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. ...