दात्याणे येथील कर्म. डॉ. वसंतराव पवार जनता विद्यालयात ‘साप वाचवा, माणूस वाचवा’ यानुसार विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्र म घेण्यात आला. ...
इंडियन आॅइल कंपनीने साडेचार लाख रुपये किमतीच्या १२१ सायकली नामपूर-येथील उन्नती-संस्थेच्या अलई माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. ...
येवला तालुक्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग आलेला असताना थंडीतदेखील चांगली वाढ झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिके बहरली होती. मात्र, रविवारी (दि.२) अचानक वातावरण पुन्हा बदलले. सकाळपासूनच आकाशा ...
पिंपळगाव बसवंत : आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत लावण्यात याव्यात व आदिवासी विकासामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांना आदिवासी क्रांतिकारकांची ... ...
पंचायत समिती सभापतींच्या दालनात रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्र म पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय टळणार असून, अनेकांना रेशनकार्डच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ...
जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण ...
पाटणे परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड करण्यात आली असून, चार-पाच वर्षांपासून विविध बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादक हतबल झाला आहे. ...
झोडगे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून संबंधितांनी शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांनी गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य संघटक विशाल बोरसे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र सूर्यवंशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...