शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मि ...
स्वराज्य परिवार पुरस्कार सोहळा राजामाता मंगल कार्यालय येथे नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी स्वराज्य परिवाराचे संस्थापक शिवचिरत्रकार भाऊसाहेब नेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील, प्रकाश वैंशपायन आदी उपस्थित होते. ...
Ramsar अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे. भारतातील सुमारे दहा नव्या पाणथळांची भर २०१९अखेर रामसरच्या यादीत पडली. यामध्ये नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रला स्थान मिळाले. ...
नांदूरवैद्य : येथील करंजकर मळा परिसरातील पिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युत वाहिन्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर वीजवाहिन्या लोंबकळत असून या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत. ...
सातपूर पोलीस ठाणे हद्दीत फाशीच्या डोंगरालगत खड्ड्यात आमदार हिरामण खोसकर यांचे चुलते रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तिघा संशयित नातवंडांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना येत्या शनिवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी ...
जळगाव खुर्द येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान राहुल रवींद्र जाधव (३२) यांचे मुंबईला झालेल्या अपघातात निधन झाले. रविवारी (दि.२) दुपारी जळगाव खुर्दला शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...