दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत ...
देशातील धार्मिक स्थळांना दरवर्षी लाखो भाविक रेल्वेने प्रवास करून भेटी देत असतात, त्यातून रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळते. त्यामुळे भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या नऊ विभागात महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या १५ ...
सटाणा : येथील महाविद्यालयात पदार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील नवसंशोधन संधी बाबत दोन दिवसांचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे होते. ...
पेठ : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांमांपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी पेठ तालुक्यातील २२६ शाळा तंबाखू मूक्त जाहीर करून नाशिक जिल्हयात प्रथम तंबाखू मुक्त तालुका ठरला आहे. ...
जळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामु ...
सर्वतीर्थ टाकेद : अपर कडवा धरण होण्यास इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद व परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, हे धरण होऊ नये यासाठी टाकेद बुद्रुक, खेड, टाकेद खुर्द, बारशिंगवे, अधरवड आदी गावांतील आदिवासी व इतर शेतकºयांनी ...
देवळा : मेशी येथील बस दुर्घटनेत २६ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरून सेवा देणारे एसटी महामंडळ नागरिकांना कशा प्रकारची सेवा देते, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. बस प्रवास धोक्याचा झाला आहे. वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त् ...