एरंडगाव : पावसाने दिलेल्या ओढीनंतर परिसरातील शिवार पाऊसधारांनी भिजला आहे. डुलतात पिके रान सारे हिरवेगार.. कवितेच्या या ओळिंसारखे दृष्य परिसरात अनुभवायला येत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समाज कधी नव्हे एवढा चिंताक्र ांत बनला आहे. या काळजीचे रूपांतर अवास्तव चिंता किंवा भीतीमध्ये होत असेल तर ते मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. झोप न येणे, एकटे वाटणे, निराश वाटणे, आयुष्य संपविण्याची मनात इच्छा होणे, हद ...
नगरसुल ; येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा १५ वित्त आयोगाचे बँकांमध्ये खाते उघडण्याची प्रोसेस प्रशासनातर्फे सुरू आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीची खाते ... ...
आतापर्यंतच्या अहवालांतून बाधित आणि मृत रुग्णांमध्ये कोमॉर्बिड रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्यामुळेच विविध आजारांनी त्रस्त रुग्णांची नोंद असावी आणि त्यांना वेळीच शोधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आव ...
कोरोनावर उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या ९ हजार ०३५ कोरोना बाधीतांना सोमवारी (दि.27) सकाळी अकरावाजेपर्यंत रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१८ ने रुग्ण ...
देवळा : लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय बंद असल्यामुळे घरी परतलेल्या तालुक्यातील भऊर येथील सुजाता पवार या कृषी शाखेच्या विद्यार्थीनीने आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करत शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहीती व महिलांना गृहउद्यो ...
जोरण : देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातला असून सगळीकडेच शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने शाळा बंद शिक्षण चालू हा अभिनव उपक्र म सुरू केला असून बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे सारख्या दुर्गम भागामध्येसुद्धा या उपक्र मास उत्त ...