कोविड-१९ या महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था हादरून गेली आहे. भारतामध्ये २४ मार्च पासून कोविड-१९ या महामारीपासून वाचण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला गेला आणि भारतातील उद्योगधंदे आणि व्यावसायिकांनी कामकाज बंद ठेवणे भाग पडले. सरकारी कार्यालये बंद झाली ...
इगतपुरी : सोमवारी कृषि विभाग आत्मा योजने अंतर्गत कौशल्य आधारित काम करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्र म अंतर्गत तालुक्यातील भरविर बु. येथील संजय झनकर मळ्यात मका पिकावर फवारणी करणाºया शेतकरी, शेतमजुरांचे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित के ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या पिंपळगाव बसवंत मध्ये आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा आणि नाराजीचा सूर येवू लागला आहे. ...
दुसऱ्या घटनेत पेठरोडवरुन बुलेट चालवित मार्गस्थ होणा-या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. कन्हैया पिंगळे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ...
सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला ग्राहक भासवून शहरातील एकूण १८ व्यावसायिकांशी लॉकडाऊन काळात संपर्क साधला. त्यांच्या गुगल पे, फोन पे अॅपसारख्या युपीआय क्रमांकाच्या खात्यावर सुरूवातीला दहा रुपये पाठविले. ...
येवला तालुक्यातील मौजे डोंगरगाव शिवारातील शेतामध्ये नर काळविटास जाळ्याच्या (वाघूर) साहाय्याने पकडून दगडाने ठार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ११) उघडकीस आला. वनविभागाच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याचे इतर साथीदार पळून जाण्या ...
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदा कोविड-१९मुळे जागोजागी छोटेखानी साजरा करण्यात आला असून, शहरातील भाविकांना श्रीकृष्ण जन्मसोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी विविध मंदिर व्यवस्थापनांकडून दिवसभरातील भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे सोशल मीडियाच्या ...
नाशिक : लॉकडाऊन काळात नाशिककरांनी सुमारे चार कोटी सहा लाख ९२ हजार रुपये इतकी मोठी रक्कम आॅनलाइन फसवणुकीत गमावली आहे. सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवत विविध आमिष दाखवून बनावट पद्धतीने गुगल पे, फोन पे कोड स्कॅनिंगद्वारे तसेच परस्पर बँक खात्याच ...