लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर आता तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतही पक्षाचा पराभव होण्याची शक्यता काँग्रेसच्याच अंतर्गत अहवालात वर्तवण्यात आली आहे. ...
सत्तेवर आल्यास महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमधील ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब देऊ अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. ...
मोदी सरकारने आपल्या सत्ताकारणाचे १00 दिवस आता पूर्ण केले आहेत. या काळात जनतेच्या पदरात फारसे काही पडले नसले, तरी त्या सरकारने स्वत:विषयीच्या अपेक्षा मात्र चांगल्या उंचावल्या आहेत. ...
भाजपाच्या छावणीत निराशेचे वातावरण आहे. त्यांना एवढय़ा खराब कामगिरीची अपेक्षा नव्हती.नेत्यांनी मोठय़ा धडाडीने हा पराभव स्वीकारला पण अशा निकालांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ठोस रणनीती आखावी लागेल. ...
वस्त्रोद्योगांना असलेली सवलत पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांनाही द्यावी काय, या मुद्दय़ावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत वाद चांगलाच रंगला. ...