विठ्ठल भिस, पाथरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या विभागांतर्गत सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. ...
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले असून या विभागाकरीता ...
वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहनावरील गती नियंत्रित ठेवल्यास कुठलाच अपघात होत नाही. जीवनाचे अमूल्य महत्व ध्यानात ठेवून सर्वांनी वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, ...
भामरागड ग्रा. पं. प्रशासन स्वच्छतेचे महत्व नागरिकांना पटवून देत असले तरी येथील मुख्य चौकात घाण पसरली असल्याने ग्रा. पं. प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
उच्च न्यायालयाने ध्वनीच्या तीव्रतेसाठी दिलेल्या मापदंडानुसार ध्वनीचे प्रक्षेपण करावे अशा सूचना पोलीस विभागाने गणेश मंडळांना दिल्या आहेत. गणपती स्थापनेपासून गणेश मंडळे पोलिसांच्या ...
भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरीता देण्यात आली आहे. अशी वने ‘ग्रामवन’ म्हणून अभिहस्तांकित ...
अभिमन्यू कांबळे, परभणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी केली जाणार आहे़ ...