दोन वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अल्प पावसामुळे पाण्याचे साठे कमी झाले. परिणामी रबी हंगाम संकटात सापडला आहे. ...
दारु पिवून सतत त्रास देणार्या पित्याला कुर्हाडीचे घाव मानेवर घालून मुलाने संपविल्याची घटना शेवडी बाजीराव येथे १ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३0 च्या दरम्यान घडली. ...
मुलीच होत असल्याच्या कारणावरुन सासरच्या मंडळीकडून नेहमी होणार्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. ...
नांदेड विभागात यावर्षीच्या हंगामात एकूण ३४ साखर कारखाने उसाचे गाळप करणार असून यातील सहा कारखान्याने या वर्षीच्या हंगामासाठी नवीन प्रस्ताव दाखल केले आहेत. ...
वाघा बॉर्डरवर आत्मघाती दहशतवादी हल्ला घडवणा-या तहरीक ए तालिबान पाकिस्तान जमात उल अहरार या दहशतवादी संघटनेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी 'बदला' घेण्याचा इशारा दिला आहे. ...