खानापूर : पातूर तालुक्यातील खानापूरचे शेतकरी सततच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. परिसरात भारनियमनाशिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यातच पाऊस पडत नसल्याने कपाशीची रोपे सुकत चालल्यामुळे शेतकर्यांत चिंतेचे वातावरण आहे. पातूर येथ ...
भुवनेश्वर: राज्यातील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी ओडिशा सरकारने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसांच्या रकमेत दुपटीने वाढ केली आह़े सुवर्णपदक विजेत्याला 1 कोटी तर रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे 60 व 40 लाख रुपयांचे बक्षीस देण् ...
सांगली : एलबीटी (स्थानिक संस्था कर) भरण्यास विरोध करणार्या व्यापार्यांबाबत महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आजअखेर नोंदणीच केली नसलेल्या २१ व्यापार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून १५४ व्यापार्यांवर प्रत्यक्ष क ...