जिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली ...
हवामानावर आधारित पीक विमा योजनेला हरभरा पिकासाठी १५ नोव्हेंबर व गहू पिकासाठी ३० नोव्हेबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात रबीची केवळ ६ टक्केच पेरणी झाली ...
धनराज लाईन परिसरातील मंदिराजवळ गुरुवारी रात्री ११ वाजतादरम्यान २२ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री अटक केली. ...
कारागृहातील बंदीजनांचे कौशल्य वाढीस लागावे, त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती नाहीसी व्हावी, या हेतूने येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लवकरच विद्युत दिवे निर्माण करण्याचा प्रकल्प साकारला जाणार आहे. ...
नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो. ...
१७ ते २० नोव्हेंबर या काळात सिंह राशीतून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. या उल्का वर्षावाचे लिओनिड्स हे प्रसिध्द नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना क्षणार्धात एखादी रेषा ...
प्रकल्पाचे पाणी देताना प्रथम पिण्यासाठी, द्वितीय सिंचन व तिसऱ्या क्रमांकावर उद्योगाकरिता आरक्षित आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना दोन वर्षांपासून कपात करण्यात येत आहे़ ...