केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा खासदार हंसराज अहीर यांच्या प्रयत्नामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच थांबा मंजूर झालेल्या तिरूनेलवेली-बिलासपूर, गांधीधाम-विशाखापट्टनम तसेच मुनारगुडी-भगत की कोठी, बिलासपूर- तिरूनेवली या गाड्यांचे अनुक्रमे ४ व ५ फे ...
चिमूर पंचायत समिती अंतर्गत कोलारा (तु) येथील जि.प. शाळेला सर्व ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी यांच्या व शिक्षकांच्या कारभारामुळे शनिवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीसुद्धा शाळेची घंटा वाजली. परंतु शाळा विद्यार्थीविना राहि ...
भारतीय संविधानाने देशाला एकसंघ ठेवले. त्यातील मूलभूत तरतुदींच्या आधारावर या देशातील उपेक्षितांना चांगले दिवस येतात. परंतु राज्यकर्ते अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे संविधानाचा विचार गावखेड्यांमध्ये पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती ...
महानगरपालिकेने सन २०१५-१६ रोजी प्रथमच ‘घर ते घर’ सर्व्हेक्षण करून डिजिटल छायाचित्र काढून कर आकारणी केली. त्यामुळे पूर्वी केलेल्या आकारणीत सन २०१५-१६ पासून अचूक कर आकारणी झाली. पूर्वीच्या तुलनेत मालमत्ता करात वाढ झाली. शिवाय, शास्ती (व्याज) आकारण्यात ...
राज्यात ४५ लाख कुटुंबाकडे गॅस जोडणी नाही. त्यांनी गणेशोत्सवापूर्वी गॅस जोडणी देऊन अवघा महाराष्ट्र चुलमुक्त करणार असल्याची माहिती सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत देतानाच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शिधापत्रिका गॅस जोडणीचा आढावाही यावेळी चंद्रप ...
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्त चंद्रपूरसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक जीवनात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला प्लास्टिकचा वापर बंद करण्यास महानगरपालिका प्रयत्नरत आहे. ...
परमहंस कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झााली आहे. या निमित्ताने कोंडय्या महाराजांच्या पादुकाची गावातून पालखी काढण्यात आली. यात भक्तांचा सागर उसळला होता. धाबा नगरी कोंडय्या नामाने दुमदुमून गेली होती. ...
बिएसएनएल व जिओ कंपनीच्या लिंक सेवा बंद असल्याने शंकरपूर व परिसरातील बँकाचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा जोरदार फटका नागरिकांना बसत आहे. बॅकाचे ग्राहक रोज बँकाच्या चकरा मारीत असून लिंकफेलमुळे दिवसभर बँकेच्या समोर बसून लिंक येण्याची वाट पाहात आहेत. नागर ...
रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतूक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतूक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा अ ...