राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी एसटीने एसी स्लीपर शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, जास्त तिकीट दरामुळे प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली. परिणामी प्रवाशांना शिवशाहीकडे आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी करण्यात आलेले आहेत. १५.२० रुपये प्र ...
ग्रामीण कुस्तीपटुंनी कठोर परिश्रमाने यश संपादन करावे. राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे. ...
ग्रामीण भागामध्ये शाळा व विविध प्रकारच्या इमारती उभ्या आहेत. मात्र इमारतीच्या मालकीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अशा इमारतींचा सातबारा तयार करण्याचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी पारीत करण्यात आला. जिल्ह्यातील काही ग्रामपंचाय ...
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे. ...
३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. ...
नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चंद्रपूर शाखेने विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना सादर केले. यावेळी ना. बडोले यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ...
तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात १५ पदे मंजूर आहे. मात्र यातील पाच अधिकारी गेल्या पाच महिन्यांपासून इतरत्र ठिकाणी प्रतिनियुक्तीवर व तीन पदे रिक्त असल्याने केवळ मोजक्याच अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याने कार्यालयाचे कामकाज ठप्प झाल्याचे दिसून येत ...