वन विभागात रोजंदारीचे काम करणाºया कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्याकरिता रस्त्यावर उतरावे लागते. ही खेदाची बाब आहे. कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, रोजंदारीने काम करणाºया कामगारांना १५ महिन्यांपासून तर काही कामगारांना २० महिन्यांपासून वेतन ...
राज्यात पोलीस दलाच्या सायबर शाखेतर्फे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहभागात सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी एकाच दिवशी ...
जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात शनिवारी दुपारी १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६ आणि काँग्रेसचे २० सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदासाठी रेखा कारेकार यांनी ...
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच ...
फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील मारोडा येथे महात्मा जोतिबा व क् ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून हैदराबाद पर्यटनाला गेलेले भाजपचे ३३ सदस्य सकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजप सदस्यांमध्ये काँग्रेसकडून फोडाफोडीच्या राजकारणाला संधीच मिळू नये, यासाठी सर्व सदस्य मतदा ...
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक देणगीचा सन्मान करावा, असा संदेश दिला. आपण कोण, कसे आहोत, कुठून आलोय, कसे दिसतो, काय कमी आहे, याचा ...
हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन आणि मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध निघाला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेस आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व जिल्ह ...
गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने ...