लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : तालुक्यातील विविध संघटनाच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या ... ...
जुनी वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावरून धावू शकत नाही. हे प्रमाणपत्र कालबाह्य होत असेल तर त्याचे ठराविक मुदतीत नुतनीकरण करणे आवश्यक असते. मग यासाठी वाहन आरटीओच्या ‘फिटनेस ट्रॅक’वर न्यावे लागते. तिथे आरटीओतील अधिकारी या वाहनांच्या विविध तपासण् ...
बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूरसह अनेक तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली आहे. या एमआयडीसींचे सर्व जमिनी उद्योजकांनी अधिग्रहितही केल्या आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून या जमिनीवर उद्योग उभे राहिलेले ...
ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमार्फत महावितरणने ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण दिले. मात्र त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही. परिणामी ते अद्यापही बेरोजगार आहेत. त्यामुळे त्वरीत नियुक्तपत्र देण्यात यावे, अन्यथा १३ जानेवारीपा ...
माना टेकडी परिसरात खुली कोळसा खाण भागात एक मोठा पक्षी उडताना दिसला. लांडे लगेच या पक्ष्याचे छायाचित्र टिपले. हा गिधाड आगळावेगळा वाटल्याने त्यांनी वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना छायाचित्र पाठवला. अभ्यासाअंती हा पक्षी हिमालयन गिधाड असल्याचे निष्पन्न ...
वर्षांनुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही हाती काहीच लागत नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी अभ्यास सोडून छोटा-मोठा व्यवसाय करणे सुरु केले आहे. मात्र प्रत्येकांनाच ते जमण्यासारखे नसल्याने आज-ना उद्या पदभरती होतील. या आशेवर जिल्ह्यातील हजारो युवकांनी स ...
आत्महत्याग्रस्त अधिक्षक सुभाष पवार कर्तव्यावर असताना शाळेच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ती पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे. सदर सुसाईट नोटची प्रत पिडिताची पत्नी लता पवार यांनी मा ...
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के ...
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या शाळेत शिकणारी गरिबांची मुले आहेत. मुलींना शिक्षण मिळावे हा उद्देश महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ठेवला आहे. परंतु २८ वर्षांत एकाही शिक्षक संघटनेने गरीब कुटुंबातील मुलींच्या उपस्थिती भत्त्याबाबत आवाज उठ ...