नांदुरा : येथील नवीन बसस्थानकावरून अमरावती कारागृहातील कैदी पोलिसांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह फरार झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वा.च्या दरम्यान घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पोलिसांनी शहरातून शुक्रवारी पुन्हा लाखोंचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे. येथील गांधी चौकातील दिलीप र्जदावर छापा मारून, तसेच रेल्वे स्टेशनजवळून एक बोलेरो पकडून मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.दोन दिवसांप ...
बुलडाणा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी जास्त येणारा पाऊस व दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्यामुळे ‘व्हायरल’च्या रुग्णांत वाढ झाली आहे. तसेच मलेरियाचे १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील आठ रुग्ण जुलै महिन्यात आढळले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील सामान्य रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास विवाहितेचा मृतदेह टाकून पती फरार झाल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी माझ्या मुलीचा सासरच्या मंडळींनी घात केला, असा विलाप करीत मृतक विवाहितेच्या माता-पित् ...
सिंदखेड राजा : पीक विम्याची मुदत शासनाने वाढवूनही बँकांना आदेश प्राप्त न झाल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. सदर आदेश तत्काळ बँकांना द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दिनकरराव देशमुख यांनी जिल् ...
रुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्याला अग्रिम दहा ह ...
पिंपळगांव सैलानी : सातगाव भुसारी येथील केसरबाई साहेबराव गाढे (वय ४५ ) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजेच्यादरम्यान उघडकीस आली. ...
बुलडाणा : मृत व्यक्तीच्या नावाने असलेल्या प्लॉटची तमकीन अहेमद यांना परस्पर विक्री करुन देणार्या मो.जियाउद्दीन व इतर चार जणाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा बुलडाणा शहर पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी दाखल केला. ...
चिखली : महा-ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केवळ दोन महिन्यांतच विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासह इतर बाबींसाठी आवश्यक दाखल्यांसह नागरिकांना लागणारे विविध १0 हजार दाखले व प्रमाणपत्न वितरित करत चिखली तहसील कार्यालयाने या सुविधेत जिल्हय़ात आघाडी घेतली आहे. ...
लोणार : अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे. ...