महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद आता कचऱ्याची राजधानी झाले आहे. नारेगावकरांनी कचरा टाकण्यास विरोध केला. त्यानंतर जागांची शोधाशोध झाली. त्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र, गल्ली ते मुंबई अशा गोंधळात एका अधिकाऱ्याची बदली, तर एकाला सक्तीने आर
...
‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट- २०१८’ अलीकडेच प्रसिद्ध झालाय. त्यात १५६ देशांच्या यादीत भारत १३३ व्या स्थानी फेकला गेलाय. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आपण १२२ व्या स्थानी होतो. या अहवालानुसार आपले शेजारी असलेले पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान आपल्यापेक्षा
...
आठवी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी. शाळेत एका विशेष उपक्रमांतर्गत लैंगिक शिक्षणाचे धडे देणार होते, मात्र त्याचा काहीसा विपरीत परिणाम होऊन मुलाच्या अभ्यासावरील लक्ष उडू नये म्हणून पालकांनी त्या विद्यार्थ्याला उपक्रमात सहभागीच होऊ दिले नाही.
...
१९७९ साली बांगलादेश मुक्तीलढ्याच्या काळात पहिल्यांदाच मुंबईवर युद्धाचे ढग गडद झालेले बघितले. मरिन ड्राइव्हवरील मुलींच्या वसतिगृहाच्या सर्व खिडक्यांच्या काचांना आम्ही काळे कागद लावले.
...
प्रासंगिक : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था, पुणे’ या संस्थेची मराठवाड्यातील पहिली शाखा स्थापन करण्यात येत आहे. या शाखेच्या उद्घाटनानिमित्त उदगीर येथे पहिले विभागीय बालकुमार साहित्य संमेलन रविवारी (दि.११) आयोजित करण्यात
...
ललित : का कुणास ठावूक, पण कुणे एके काळी फुलांच्या अंगभर लपेटून होती विषण्ण ग्रीष्मउदासी.. मनातला वसंत ऐन बहरात असताना! मौनाच्या नीरव रात्रीनंतर उमललेल्या एका संवादकिरणाची ती भुरळ अन् पदरातली ओकीबोकी पहाट केशरून आलेली.. ‘हा प्रवास तुला सुंदर वाटतो का?
...