आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लघुकथा : कळमनुरी तालुक्यातील कामठा हे दिगंबरचं गाव. गावाला अर्धा शिवार माळरान व बाकीचा काळी शिवार. गावच्या शेताशिवारातून कॅनॉल गेला; पणिक शेतीला काही पाणी मिळत नाही. पेढे आहेत पणिक काचाला कुलूप लावलेलं. खाता येत नाही फकीत पाहा.
...
दिवा लावू अंधारात : वेगळ्या धाटणीचे सामाजिक काम उभे करून आपला ठसा उमटवणारा ‘मैत्र मांदियाळी’ हा जालन्यातील एक ग्रुप. अजय किंगरे आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही एक चळवळच. अनेक रचनात्मक कामाच्या मागे उभे राहून चांगला संदेश सर्वदूर पसर
...
प्रासंगिक : ११ मार्च हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस. सद्य:स्थितीत सर्वच राष्ट्रांत जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतिक भेद पाहावयास मिळतात. जो तो आपला सवतासुभा उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे. यात राष्ट्राचा किंवा त्यांच्या एक संघपणाचा विचार के
...
कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) पेपरफूटप्रकरणी गेल्या पंधरवड्यापासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हजारो उमेदवार आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तळ ठोकला आहे.
...
सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. त्यामुळे आपली सेनादले शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर अगदी परिपूर्ण असतील, असा ग्रह होऊ शकतो. परिस्थिती मात्र तशी नाही. लष्कर, वायुसेना आणि नौदल ही तीनही दले शस्त्रास्त्रांच्या तुटवड
...
अखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे.
...
गरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याची ७५ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम बँकांच्या घशात जात असेल तर हा नियमांवर बोट ठेवून केलेला सरकारमान्य भ्रष्टाचार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
...
मागील ३५ वर्षात देशातील सरासरीपेक्षा जास्त तापमान असलेले दिवस आणि रात्रींचे प्रमाण वाढले आहे. तसेच गेल्या १०० वर्षात भूपृष्ठाच्या तापमानात ०.६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
...
शुक्रवारी म्हणजेच ८ मार्चला जागतिक माध्यमांत एका बातमीने खळबळ माजवली. ही बातमी आली होती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमधून.
...