अस्मितादर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान, दलित साहित्याची चळवळ, अस्मितादर्शच्या माध्यमातून नवोदितांना सरांचा सतत लागणारा हात, त्यांना मिळणारं प्रोत्साहन, हे सारं अद्भुतच. ते मला अनुभवता आलं. नवोदित साहित्यिकांच्या तुटक्या- फुटक्या साहित्
...
इराकच्या मोसुलमधील या घटनेच्या निमित्ताने परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न जसा ऐरणीवर आला आहे तसाच देशांतर्गत बेरोजगारीच्या मुद्याकडेही लक्ष वेधण्याची गरज निर्माण केली आहे.
...
विनोद : ज्यांना स्वत:ला जावई आलेले आहेत त्यांनी ‘यावर्षी तुझ्या माहेरचे मला धोंडेवाणाला काय देणार आहेत?’ असा प्रश्न आपल्या घरी विचारला तर, ‘तुम्ही तुमच्या जावयाला जे देणार आहात तेच दिले जाईल’ किंवा ‘लायकीप्रमाणे मिळत असते’ असे जहाल उत्तर ऐकावयास मिळू
...
लघुकथा : ‘आसंच चालायचं न्हाई. आसंच चालत हाय. सालोसाल. म्हणून तर असल्या वैतागानं तर दरवर्षी शेकड्यानं शेतकरी मरत्यात की. कधी निसर्ग कोपतो. कधी सरकार कोपतं. कधी हे मजूर. सालगडी कोपतात. या सगळ्यांच्या धक्यातून शेतकरी मरणार न्हाई तर काय जगणार हाय काय रं
...
वर्तमान : ‘बरे झालो देवा कुणबी केलो नाही तरी असतो दंभेची मेलो’ हे उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवायचे दिवस गेल्या काही दशकांनी ‘सापाने बेडूक गिळावं तसं गिळून टाकले’. अंगावर येणार्या वर्तमानात करुण व दयनीय स्थिती कोणाची असेल तर ती मातीत राबणार्या माणसांची
...
स्थापत्यशिल्प : देवगिरी म्हणजे देवांची नगरी... देवगिरी म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्राचे सोनेरी पान. देवगिरी म्हणजे बलाढ्य यादवांची समृद्ध राजधानी... देवगिरी म्हणजे दूर दिल्लीच्या सुलतानालासुद्धा पडलेली मोहिनी... देवगिरी म्हणजे मोहम्मदाचे स्वप्न.... देव
...
अनिवार - कोणतंही नातं परस्पर पूरक विचारांवर आधारलेलं असेल तर त्यातून निश्चितच काही तरी सकारात्मक घडल्याशिवाय राहत नाही आणि त्यातही ते नातं जर पती-पत्नीमधलं असेल तर ती सकारात्मकता विलक्षण अशा ध्येयवादाकडे वाटचाल करताना दिसून येते. असंच काहीसं मीराशी ब
...
काळ मोठा कठीण आहे आणि अशा खडतर काळात देशाला हास्यगुटिका देऊन आनंदी ठेवण्यासाठी रविशंकर प्रसादांसारख्या विनोदवीरांची नितांत गरज आहे. देश सध्या विचित्र कालखंडातून चालला आहे.
...