"बाबासाहेबांची जयंती केवळ त्यांच्या जीवनाचा उत्सव नसून त्यांच्या विचारसंपत्तीला आणि समाजसुधारणेच्या कार्याला आदरांजली आहे. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे केवळ त्यांच्या शब्दांची आठवण नव्हे, तर त्यांच्या समता, न्याय आणि प्रगतीच्या दृष्टिकोनाचा सन्मान ...
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील शेळके हे सांगवी येथील विमानतळालगत असलेल्या ट्रॅकवर मंगळवारी, दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या नजरेस आकाशात एक गोलाकार वस्तू उडताना दिसली. विशेष म्हणजे ही वस्तू आकाराने आणि हालचालीच्या ...
पुण्यात चंदन नगर पोलीस ठाण्यातील २ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. त्यांनी घराचा दरवाजा तोडून या व्यक्तीला वाचवले. पोलीस ... ...
दयाशंकर तिवारी यांच्या मोबाईलवरून काही लोकांना सकाळच्या सुमारास व्हॉट्सअपवर, मी अडचणीत असून ५७ हजार रुपये तातडीने पाठवा, सायंकाळी पैसे परत करतो असे मॅसेजेस आले. ...