लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

आंबा मोहरला पण ढगाळ हवामानाने करपा व भुरीचे संकट वाढले; करा 'ह्या' तेलांची फवारणी - Marathi News | Mangoes have ripened but cloudy weather has increased the problem of blight and blight; Spray 'these' oils | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा मोहरला पण ढगाळ हवामानाने करपा व भुरीचे संकट वाढले; करा 'ह्या' तेलांची फवारणी

amba bhuri niyantran हापूस, केशर, तोतापुरी, राजापुरी यांसारख्या कलमांची लागवड असल्याने येथील शेतकऱ्यांना आर्थिक आधार होत आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्यात 'या' आठवड्यात थंडीपासून मिळणार दिलासा; तापमान वाढ होण्याची शक्यता - Marathi News | The state will get relief from cold this week; Temperatures likely to rise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' आठवड्यात थंडीपासून मिळणार दिलासा; तापमान वाढ होण्याची शक्यता

उत्तर भारतात या आठवड्यात थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता असून पर्वतीय प्रदेशांत मात्र पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने मांडली आहे. ...

आंबा पिकातील फळगळीची समस्या रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा सल्ला; करा 'ह्या' फवारण्या? - Marathi News | Very important advice to prevent fruit rot problem in mango crop; Do 'this' spray? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकातील फळगळीची समस्या रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा सल्ला; करा 'ह्या' फवारण्या?

amba fal gal upay थंडीचे प्रमाण वाढले अन् पुनर्मोहर सुरू झाल्याने मोहर झडून गेला, फळगळ सुरू झाल्याने आंबा पिकाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ...

कोकणचा ‘हापूस’ संकटात! देवगडच्या बागायतदारांचे पालकमंत्र्यांना साकडे - Marathi News | Konkan's Hapus in crisis due to climate change Horticulturists demand help from Guardian Minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणचा ‘हापूस’ संकटात! देवगडच्या बागायतदारांचे पालकमंत्र्यांना साकडे

हवामान बदल आणि रोगांच्या विळख्याने शेतकरी हवालदिल; तातडीने मदतीची मागणी ...

यंदा कांदा बीजोत्पादनाचे आगार संकटात; निसर्गाच्या वक्रदृष्टीने पिकाला विविध रोगांचा विळखा - Marathi News | This year, onion seed production is in crisis; due to nature's misguided vision, the crop is suffering from various diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कांदा बीजोत्पादनाचे आगार संकटात; निसर्गाच्या वक्रदृष्टीने पिकाला विविध रोगांचा विळखा

यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आणि सध्या पाणी मुबलक असल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा बीजोत्पादनाकडे कल दाखविला. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामान बदलत असल्याने त्याचा फटका बसत आहे. ...

बदलत्या हवामानामुळे हरभरा पीक विविध रोगांच्या विळख्यात: उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | Gram crop vulnerable to various diseases due to changing weather: Farmers' concerns increased due to fear of decline in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानामुळे हरभरा पीक विविध रोगांच्या विळख्यात: उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

रब्बीचे महत्वाचे पीक असलेल्या हरभरा पिकावर सध्या मर, करपा, भुरी, घाटेअळी अशा विविध रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. बदलत्या हवामानावा हा फटका असून खरीपापाठोपाठ रब्बी पिकेही हातची जातात की, काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत असून ...

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय, काय सांगतोय हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Weather Update possibility of rain in Maharashtra in February see weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय, काय सांगतोय हवामान अंदाज 

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाचे आगमन होते आहे. ...

राज्यासमोर नवं संकट! १० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट, मानवी आरोग्यालाही मोठा धोका! - Marathi News | New crisis facing the state! More than 1 million natural species destroyed, a major threat to human health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यासमोर नवं संकट! १० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट, मानवी आरोग्यालाही मोठा धोका!

Raigad Climate Action Plan: गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांची तीव्रता चक्क ४ पटीने वाढली आहे. हे केवळ निसर्गाचे बदल नसून मानवासाठी धोक्याची घंटा आहे. हे संकट रोखण्यासाठी रायगड जिल्हा आता स्वतःचा 'क्लायमेट ॲक्शन प्लॅन' ...