उत्तर भारतात या आठवड्यात थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता असून पर्वतीय प्रदेशांत मात्र पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने मांडली आहे. ...
यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आणि सध्या पाणी मुबलक असल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा बीजोत्पादनाकडे कल दाखविला. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामान बदलत असल्याने त्याचा फटका बसत आहे. ...
रब्बीचे महत्वाचे पीक असलेल्या हरभरा पिकावर सध्या मर, करपा, भुरी, घाटेअळी अशा विविध रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. बदलत्या हवामानावा हा फटका असून खरीपापाठोपाठ रब्बी पिकेही हातची जातात की, काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत असून ...
Raigad Climate Action Plan: गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांची तीव्रता चक्क ४ पटीने वाढली आहे. हे केवळ निसर्गाचे बदल नसून मानवासाठी धोक्याची घंटा आहे. हे संकट रोखण्यासाठी रायगड जिल्हा आता स्वतःचा 'क्लायमेट ॲक्शन प्लॅन' ...