जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येत असलेली कामे यंत्रणांनी समन्वयातून वेळीच पूर्ण करावीत, असे निर्देश पालक सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी दिले. ...
ड्राय झोनमधील सावरखेड शिवारात होत असलेल्या अनधिकृत बोअरवर धाड घालून तेथील काम थांबविणाऱ्या तहसीलदारांना शासकीय कामकाज करण्यास मज्जाव करण्यात आला. १३ जून रोजी रात्री ११.५० च्या सुमारास ही घटना घडली. ...
नागपूर जिल्ह्यात येत्या ३० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाण्याचा साठा आहे. पाऊस उशिराने येण्याची शक्यता लक्षात घेता आणि जलशयांमधील पाण्याचा साठा प्रचंड कमी झाला असताना शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ...
सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिका ...
गडचिरोली पोलीस दलाने कटेझरी गावात पाण्याची टाकी उभारली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २९ मे रोजी कटेझरी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. ...
उन्हाळ्याच्या दिवसात विहिरीची पाणी पातळी खालावत असल्याने अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही कर्दुळ येथे चार नागरिकांनी सार्वजनिक विहिरीवर आपले खासगी मोटारपंप लावून पाणी खेचण्याचा सपाटा सुरू केला होता. ...