दिंडोरी : तालुका बागायती असून द्राक्ष,ऊस भाजीपाला मोठ्या प्रमाणात आहे मात्र यंदा अद्याप पाऊस न आल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. परिणामी ऊसाचे पीक पाण्याअभावी वाळू लागले असून सर्व नदी पात्र कोरडे झाल्याने पाणी, चा-यासाठी जनावरांची भटकंती ...
पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात खूप पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी असते. मात्र, पाणी साठविण्यासाठी विशेष अशी नियोजनबध्द व्यवस्था नसल्याने बऱ्याच प्रमाणात पाणी वाहून जाते. त्यामुळे कड़क उन्हाळा पडला तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची स्थिति निर्माण होते ...
जिल्ह्यात जूनच्या मध्यातही पाणीटंचाईसह आता चाराटंचाईचेही तीव्र संकट निर्माण झाले आहे. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा राहिला आहे. ...
तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...
अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात बोरी पात्राजवळ काहींनी अतिक्रमित जागी बेकायदा विहिरी खोदून दुष्काळात पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. ...