वाहन विकूनही त्या वाहनाचा मालक म्हणून जुन्या मालकाची नावाची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) असेल आणि त्या वाहनाचा अपघात झाला तर अपघात झालेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी जुन्या मालकाचीच असेल ...
सिरोंचा ते रेगुंठा ही बस मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र काही कारणांमुळे एसटी महामंडळाने सदर बससेवा मागील दीड वर्षांपासून बंद केली आहे. रेगुंठा परिसरात पारसेवाडा, मोयाबीनपेठा, नरसिंहापल्ली, कोटापल्ली, चिक्क्याला, मुलदिम्या, बोकाठागुडम, दरशेवा ...
राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी मार्च अखेरपर्यंत राज्यातील वाहनांची संख्या ३ कोटी ५४ लाख ८८ हजार ६३५ एवढी झाली आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर यांनी दिली. ...
विंचुरी दळवी : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटातील वळण धोकादायक ठरत असून, या वळणावर संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. ...
रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे. ...
गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात या रोडचे काम पूर्णत्वास येत नाही तोच अशोकस्तंभ येथील स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे येथील व्यावसाय ...
शहरात मोकाट श्वान, वराह व घाण पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, गावात अनेक रोग पसरले आहेत. भगूर पालिका व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वराह पाळणारे व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस आयुक्त, ...