आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, प्रदुषण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे फक्त फुफ्फुसांवर आणि हृदयावरच परिणाम होत नाही तर अस्थमासारख्या अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. ...
नियमांचा भंग करून निघून जाणाºया वाहन चालकांना आता नियमभंग केल्याचा दंड जागीच भरावा लागणार आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाºयांवर कारवाईसाठी एक राज्य, एक चलन या संकल्पनेचा अवलंब ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा चौफुलीवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असून, नित्याची वाहतूक कोंडी व होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचा बळी गेला आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील बालमुत्यमपल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरून चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन वाढल्याने दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. ...