गोवा म्हणजे सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय. फक्त देशांतीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही वर्षभर येथे येत असतात. सुमुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त येथील निसर्गसौंदर्यही नेहमीच पर्यटकांना भूरळ घालत असतात. ...
हिवाळा ऋतू हा खवय्यांसाठी जणू काही पर्वणीच असते. कारण वेगवेगळ्या प्रकारची फळे तसेच भाज्या आदींची रेलचेल या ऋतूमध्ये असते. त्यातच घरगुती भोजनाऐवजी हॉटेलिंग करण्याकडे अनेक मंडळींचा कल वाढतो; परंतु हॉटेलच्या जेवणाऐवजी शहरापासून काही अंतरावर एखाद्या फार् ...
गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटला असून, याठिकाणी महापालिका व शासन सुमारे ३४ कोटी रुपये खर्च करून सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याने पार्कचे रूपडे बदलणार असून, यामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मात् ...
नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नागपूर दर्शन सहल तसेच खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र १९ महिन्यांमध्ये नागपूर दर्शन सहलीसाठी केवळ ८७ पर्यटक आले. तर खाण पर्यटकांचा आकडा ३००च्या वर गेला नाही. ही आकडेवारी पाहिली असता याबाबत योग्य प्र ...