आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाईल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आता रेकॉर्ड रुम मधील नस्तीच गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणीजन पुरस्काराच्या नावाने पुरस्कारांचे खिरापत वाटली जाते. यंदा देखील तसाच काही प्रकार घडला होता. या गुणीजन पुरस्कारात संस्कृत विषयात पारंगत असलेल्या एका 93 वर्षीय शिक्षिकेचा देखील समावेश करण्यात आल्यान ...
मागील वर्षी वादादीत ठरलेल्या ठाणे महापालिकेचा वर्धापन यंदाही वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती... ...
मागील वर्षी वादग्रस्त ठरलेला ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा ...
मागील काही महिन्यापूर्वी उपवन येथील सत्यम लॉजवर कारवाई केल्याची घटना ताजी असतांनाच घोडबंदर भागात हायवेच्या बाजूलाच असलेल्या काव्या या रहिवास इमारतीमध्ये अंतर्गत बदल करुन लॉजचा व्यवसाय सुरु ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेने शुक्रवारी केलेल्या कारवाईत प ...
ठाणे - मागील वर्षी प्रमाणो यंदा देखील कोणत्याही प्रकारचे आंदोलने न करता, महापालिका कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल लेबर युनियन यांच्यात झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेनंतर पालिका आणि परिवहनच्या कामगारांना 14 हजार रु ...
पाण्याची बिले वेळत न दिल्याने ठाणेकरांनी ती वेळत भरता आलेली नाहीत. परंतु पालिकेने केलेली ही चुक ग्राहकांच्या माथ्यावर टाकण्याचा घाट घातला असल्याची माहिती समोर आली आहे. एकतर पाण्याची देयके वेळेवर दिली नाहीत आणि अशा बिलांवर व्याजाची आकारणी करण्याचा निर ...