इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील..! ...
सन २०२१ मधील पौष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. पौष पौर्णिमेला जुळून येणाऱ्या अनेकविध अद्भूत दुर्मिळ व शुभ योगांविषयी जाणून घेऊया... ...