दोनवेळच्या अन्नासाठी पहाटे तीन वाजता त्याचा प्रवास सुरू व्हायचा. दोन तास काम केल्यानंतर तो ‘आयर्न मॅन’चं स्वप्न साकारण्यासाठी झगडायचा. दिवसाला इन मिन ३०० ते ४०० रुपये कमवणाºया अभयला सार्वत्रिकपणे खेळाडू घेतात तसं कसलंही ‘डाएट’ घेता आलं नाही; ...
साताऱ्यात एकदा पाऊस सुरू झाला तर थांबायचे नावच घेत नाही. त्यातच परिसरात अस्वच्छता असल्यास रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो. सदरबझार परिसरात भटकी कुत्रे, डुकरांची संख्या प्रचंड वाढली आहे. ...
मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून कोयना धरण परिसरात जोर वाढला आहे. त्यामुळे रविवारी सकाळच्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात सव्वा टीएमसीने वाढ झाली आहे. ...
धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आ ...
फलटण तालुक्यातील जिंती येथील द्बारकाबाई यशवंत जाधव यांचे २५ जून रोजी निधन झाले. त्यांचे दहावाचे कार्य नुकतेच झाले. यावेळी जाधव कुटुंबातील सदस्यांनी आईच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिंती येथील स्मशानभूमीत वृक्षारोप ...