मायणीतील दोन पानटपऱ्या व चितळी येथील पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी रोकड, दागिन्यासह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर चितळीतील एकाच घरातून सोन्याचे १६ तोळ्यांचे दागिने नेण्यात आले आहेत. एकाच रात्रीत या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल ...
तांबवेजवळील पवारमळा परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. तर दोन मुली जखमी झाल्या. ...
सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण ही शहरे केरोसीनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले आहे. या शहरांतील महिन्याकाठी जाणारे १५ टँकर आता बंद झाले आहेत. ...
चार दिवसांपूर्वी करंजे येथे सासऱ्याचा खून करुन पसार झालेल्या मनोज उर्फ मल्लिकार्जुन शंकर दोडमणी (वय ३२, रा.करंजे) याला अखेर शाहूपुरी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक राज्यातून अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
सातारा जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती अधिक वाढली असून सध्या १८० गावे आणि ७६० वाड्यांसाठी २१७ टँकर सुरू आहेत. जवळपास ३ लाख नागरिक आणि १ लाख ४१ हजार पशुधनाला या टँकरचाच आधार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माणमधील ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना ट ...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट ...