मांडवडसह लक्ष्मीनगर या दोन्ही गावांच्या रस्त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रस्त्याच्या समस्यांनी त्रस्त झाले असून, कोणाकडे दाद मागायची? परतीच्या पावसामुळे तर मांडवडज ...
रेल्वेने भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार अडीच कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी उपसण्याच्या मुद्यावरून लांबणीवर पडले आहे. ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या नायगाव-पिंपळगाव निपाणी या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे. ...
यावेळी वाहनधारक महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले म्हणाले, महापालिकेने खराब रस्ते करण्यासाठी एक कोटी ६० लाखांची निविदा काढली आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येत आहे. ...