शुक्रवारी पुतण्याच्या अस्थींचे पूजन करताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत त्यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी केली ...
रब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने सिंचनाचे नियोजन जाहीर केले आहे. पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी या सहा मध्यम प्रकल्पांसह ९८ लघुप्रकल्पांमधून रब्बी हंगामासाठी पाण ...
almatti dam update केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे. सांगलीतील अॅड. विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे एका पत्राद्वारे अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा दिला आहे का? ...
राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणीपुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. ...
तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याने संपूर्ण नदीवर पांढऱ्या शुभ्र फेसाचे जाड थर साचले असून, या विषारी पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. परिणामी हजारो मासे व जलचर मृत्युमुखी पडल्या ...