लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतीसाठी तिसरे आवर्तन सोडले; 'या' दोन तालुक्यांना होणार फायदा - Marathi News | Third cycle released from Marathwadi Dam for agriculture in benefit area; 'these' two talukas will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतीसाठी तिसरे आवर्तन सोडले; 'या' दोन तालुक्यांना होणार फायदा

Marathwadi Dam मराठवाडी धरणातून गुरुवारी सकाळपासून वांग नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. ...

वाढत्या उन्हामुळे धरणांच्या पाणीपातळीत घट; भंडारदरा, मुळा व निळवंडे धरणांत किती पाणी शिल्लक? - Marathi News | Water levels in dams decrease due to increasing heat; How much water is left in Bhandardara, Mula and Nilwande dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या उन्हामुळे धरणांच्या पाणीपातळीत घट; भंडारदरा, मुळा व निळवंडे धरणांत किती पाणी शिल्लक?

वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने नदी, नाल्यांना पूर आले होते. यानंतर जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरण प्रकल्प कमी दिवसांत ओव्हरफ्लो झाले होते. ...

उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून कुरनूर धरणात सोडले पाणी; शेतीसाठी मोठा दिलासा - Marathi News | Water released from the left canal of Ujani Dam into Kurnoor Dam; Big relief for agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून कुरनूर धरणात सोडले पाणी; शेतीसाठी मोठा दिलासा

कुरनूर धरणातून बोरी नदीद्वारे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. धरण निम्म्यावर आले असताना येणारे उजनीचे पाणी लाखमोलाचे ठरणार आहे. ...

Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग - Marathi News | vrindavan boat tragedy rajinder kaur life saved thanks to instagram reel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग

वृंदावन येथील यमुना नदीत झालेल्या भीषण बोट दुर्घटनेत लुधियानाच्या राजिंदर कौर यांच्यासाठी सोशल मीडियावर पाहिलेली काही सेकंदांची एक रील 'देवदूत' ठरली. ...

Godavari River Protection : कानसूरचा हट्ट ठरला गेमचेंजर; गावकऱ्यांच्या एकजुटीतून वाचली नदी, वाचा सविस्तर - Marathi News | latest news Godavari River Protection: Kansur's insistence became a game changer; The river was saved through the unity of the villagers, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कानसूरचा हट्ट ठरला गेमचेंजर; गावकऱ्यांच्या एकजुटीतून वाचली नदी वाचा सविस्तर

Godavari River Protection : वाळू उत्खननामुळे नद्यांची होत असलेली हानी थांबवण्यासाठी पाथरी तालुक्यातील कानसूर गावाने अनोखा मार्ग अवलंबला. ग्रामस्थांनी एकजुटीने वाळू माफियांना रोखत नदीचे अस्तित्वच वाचवले. आज या निर्णयाचा परिणाम म्हणजे वर्षभर टिकणारा पा ...

शेतीसाठी विद्युत मोटार दुरुस्त करताना लागला शॉक; २ सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू, राजगड तालुक्यातील घटना - Marathi News | Shock while repairing an electric motor for agriculture 2 brothers drowned to death, incident in Rajdgad taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतीसाठी विद्युत मोटार दुरुस्त करताना लागला शॉक; २ सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू, राजगड तालुक्यातील घटना

मोठ्या भावाला वाचवण्यासाठी लहान भावाने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ...

हजारो मासे मरण पावल्यावर प्रशासन जागे; पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी ८ कोटींचा निधी २ वर्षांपासून पडून - Marathi News | Administration wakes up after thousands of fish die Rs 8 crore fund for conservation of stone pond languished for 2 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजारो मासे मरण पावल्यावर प्रशासन जागे; पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी ८ कोटींचा निधी २ वर्षांपासून पडून

पाषाण तलावातील पाण्याची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे ...

पाणीकपात करावी की नाही, हे महापालिकेनेच ठरवावे; ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा टिकेल असे नियोजन करावे - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | pune municipal corporation should decide whether to reduce water or not Planning should be done to ensure water supply till August 31 - Radhakrishna Vikhe Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीकपात करावी की नाही, हे महापालिकेनेच ठरवावे; ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा टिकेल असे नियोजन करावे - राधाकृष्ण विखे पाटील

पाणीवापराबाबतच्या नियोजनात महापालिकेने सहकार्य न केल्यास त्याचा भुर्दंड महापालिका आणि पर्यायाने पुणेकरांना बसणार आहे ...