तासगाव तालुक्यातील दुष्काळी सावळज पूर्वभागात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पाणी आले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या प्रतीक्षेत ... ...
सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुनेसह कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापुरातील आठवडा बाजार बंद करण्यात आला असून जनजीवन विस्कळीत ... ...