Next

उल्हास नदीला पुर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 10:47 AM2019-08-04T10:47:16+5:302019-08-04T10:47:38+5:30

मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

ठाणे - बदलापुरातील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात पुराचे पाणी साचलं आहे. तसेच प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उल्हासनगरमधील अनेक सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. याठिकाणी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज पाटील यांनी