राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Ajit Pawar Group MP Sunil Tatkare News: कुठल्याही पद्धतीची सबब न सांगता लोकशाहीच्या माध्यमातून विरोधकांनी या निवडणूकांना सामोरे जावे, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. ...
NCP SP Group News: स्वच्छ मतदार यादीशिवाय स्वच्छ निवडणुका होऊ शकत नाहीत. दुबार नावांची पारदर्शक यादी तातडीने जाहीर करा, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. ...
NCP SP MP Supriya Sule News: दुबार मतदार हे संविधानच्या विरोधात आहे. न्याय मागणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे, आता तोही हिरावून घेणार का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. ...
Bihar Election Ajit Pawar Ncp: अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा भाग असला, तरी बिहारमध्ये स्वतंत्र निवडणुकीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. ...