प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांन ...
गणेशोत्सवाचे मंगळवार (दि.१०) पासून अखेरचे तीन दिवस शिल्लक राहणार आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने देखावे मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
माता-पित्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांच्या गुरुजनांनी केलेले संस्कार हेच कायमस्वरूपी टिकतात आणि त्यातून सुदृढ भावी पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. ...
चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको व अंबड भागांत सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने धार्मिक व पौराणिक देखावे सादर केले असून, देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची अधिक गर्दी होत आहे. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सार्वजनिक मंडळांना याचा फायदा झाल् ...
नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्या वागणूक, नगरसेवकांना माहिती न देणे यासह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि कंपनीच्या कारभ ...