गेल्या महिन्यात सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी १९८३ च्या पोलीस अधिकारी बॅचमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या निवृत्तिवेतनातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ...
अपघातापासून ते वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जर उत्तम दर्जाचा प्रथमोपचार मिळाला तर संभाव्य मृत्युंपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू टाळता येतात. यासाठी आपल्यातील प्रत्येकाने प्रथमोपचाराचे किमान प्रशिक्षण घेतले पाहिजे. अगदी गृहिणींनीदेखील असे ज्ञान घेतल्यास घराती ...
साहित्य सरिता मंचचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्योती गजभिये होत्या. ...
निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० क ...
ग्लोरिअस गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत डॉ. कविता देवरे ‘मिसेस महाराष्टÑ’, तर हर्षा बाफना ‘मिस महाराष्टÑ’ विनर ठरल्या आहेत. मराठी अभिनेत्री वृषाली हटाळकर यांच्या हस्ते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. ...
नाशकातील एसएमआरके महिला महाविद्यालयात यावर्षी १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव रंगणार आहे. या क्रीडा महोत्सवात बेसबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, ज्युडो, तायक्वांदो आदी क्रीडा प्रकारांबरोबर प्रश्नमं ...