मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई विमानतळावर प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पासचा गैरवापर होऊ नये व सुरक्षिततेचे प्रमाण अधिक वाढावे या हेतूने बायोमेट्रिक पद्धतीचे पास तयार करण्यात येणार आहेत. ...
मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे मुंबईच्या पूर्व किनारपट्टीच्या करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी जमिनीचा वापर करण्यासंदर्भातील सर्व अधिकार मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांना देण्याच्या प्रस्तावाला अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे (यूडीआरआय) हरकत घेत ...
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्यानंतर पालिकेची मदार विकास कर, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर आहे. मात्र या वर्षाचा मालमत्ता कर आणि थकबाकीच्या माध्यमातून पाच हजार ४३९ कोटी तर पाणीपट्टीचे दोन हजार कोटी रुपये पालिकेला येणे आहे. ...
मुंबईत वाढते प्रदूषण, बांधकाम प्रकल्पांची गर्दी अशी संकटे आली, तरी मुंबईत वस्तीसाठी येणाऱ्या फ्लेमिंगो (रोहीत पक्षी) पक्ष्यांची मुंबईबाबतची ओढ अजूनही कायम आहे. ...
सातवाहन राजांचा काळ म्हणजे महाराष्ट्रातील पहिले सुवर्णयुग! याच काळात गुणाढ्याने बृहत्कथा लिहिली. ही बृहत्कथा आज उपलब्ध नसली तरी इ. स. १०७० मध्ये सोमदेवाने तिचे ‘कथासरित्सागर’ नावाने केलेले भाषांतर आज उपलब्ध आहे. ...
समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली. ...
कुंटणखान्यातून पोलिसांनी सुटका केल्यानंतर नियमानुसार २१ दिवसांत त्यांच्या पुनर्वसनाबाबत आदेश न देता गेले आठ महिने देवनार येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या दोन युवतींची मुक्तता करण्याचा आदेश नुकताच उच्च न्यायालयाने दिला. ...