मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मालाड पश्चिमेत राहणाऱ्या या मुलीच्या शेजारच्याच घरात आरोपी राहात होता. तो कॅटरिंगचे काम करतो. शुक्रवारी आरोपीने मुलीला खेळायला नेले. त्यानंतर तिला चॉकलेट देतो असे सांगून तिला जवळच्या गार्डनमध्ये नेले. ...
अभिनय कट्टा म्हणजे ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतील एक सोनेरी पर्व जे अविरत चालू आहे.अशा ह्या अखंडित नाट्यचळवळीला कितीही अडथळे आले तरी अविरत चालू आहे. ...
या व्यापा-याने सादर केलेला स्थगिती आदेश तद्दन बनावट आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचा आदेश २८ फेब्रुवारी रोजी दिला होता. ...
व्हॉट्अॅपचे तंत्रज्ञान असे आहे की या समाजमाध्यमातून पाठविले जाणारे संदेश पूर्णपणे ‘एनक्रिप्टेड’ असतात. म्हणजेच ते ज्याने पाठविला व ज्याला पाठविला त्यांनाच उघडून वाचता येतात. ...
मुंबई ते नवी मुंबई, कल्याण, वसई ही ठिकाणे अंतर्गत जलमार्गाने जोडण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, लवकरच काही मार्गांवर हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला. ...