मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईकरांनो, कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. काळजी करण्याचेही कारण नाही. कारण पुरेशी सुरक्षा, खबरदारी बाळगली, तर आपण सहजच कोरोनाला थोपवू शकतो, असे संदेश देत, महापालिकेकडून मुंबईकरांना जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
दररोजच्या तुलनेत रविवारचा सूर्य अधिकच तळपत असल्याची प्रचिती मुंबईकरांना आली. आता कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, १६ मार्चपासून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
टेरी आणि मैत्री यांच्यातील या सहकार्यामुळे मेघदूत या उपकरणाद्वारे हवेतील आर्द्रता घनरूपात गोळा करून, त्यापासून सुरक्षित पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती केली जाते. ...
एकीकडे घोटाळेबाज ठेकेदारांना पालिकेतून हद्दपार करण्याची कारवाई होत असताना, दुसरीकडे त्यांच्यासाठी मागचे द्वार खुले करण्यात येत असल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर आता शंका व्यक्त होत आहे. ...
जहाजांसाठी व इतरत्र टुरिस्ट गाइड म्हणून काम करणाऱ्यांना याच कालावधीत अधिक मागणी असते. मात्र आता त्यांच्यासमोर वर्षभराच्या आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहण्याची भीती आहे. ...