मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
विमानतळावरून संबंधितांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कुणाची, याबाबत अनिश्चितता असल्याने, संबंधित प्रवासी स्वत:च्या जबाबदारीवर घरी निघाल्यास सहप्रवासी घाबरून आक्षेप घेतात. ...
तुरटीच्या वापराने विषाणू नष्ट होतात असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नावाने शेअर केला जात आहे. ...
महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता यावर प्रतिबंधासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. प्रशासकीय कार्यवाहीसाठी सर्व वरिष्ठ सनदी अधिका-यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात येत आहे. ...