मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत अनेक ठिकाणी बनावट प्रमाणपत्रे, खोटी कागदपत्रे सादर करून प्रवेश मिळविला जात आहे. असाच प्रकार मुंबई पालिका विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळेत घडला. ...
'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. ...
महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांपैकी १२ समित्यांवर शिवसेनेला वर्चस्व मिळवता आले आहे. तर पाच प्रभागांच्या अध्यक्षपदावर भाजपला समाधान मानावे लागले. यापैकी एस आणि टी या प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ८, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक ...
वीज प्रकल्पांतील वीजनिर्मितीत वाढ आणि वीज वहन करणाऱ्या नेटवर्कचे सक्षमीकरण हे दोनच पर्याय हा संभाव्य ‘अंधार’ टाळू शकतो, असे वीज क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. ...