आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
पावसाच्या धास्तीने रविवारी मार्केट यार्डमध्ये कर्नाटक हापूस आंब्याची प्रचंड आवक झाली. आवक जास्त आणि मागणी तुलनेत कमी असल्याने कर्नाटक हापूसच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. याचा परिणाम सर्वच आंब्याच्या किमतीवर झाला असून, रत्नागिरी हापूसचे दरदेखील २०० ते ...
गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले. ...
वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या हापूस हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसला व दर गडगडले. पावसाने उसंत दिल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबाकाढणी सुरू आहे. २६ ते २८ तारखेपर्यंत यावर्षीचा आंबा हंगाम संपणार आहे ...
आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तब्बल १४ हजार बॉक्स आणि ४ हजार ६४० पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्याने दरातही थोडीफार घसरण झाली असून, ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ हापूस आंबा १५० रुपये डझनापर्यंत आला आहे. ...
देवगड हापुस आंब्याचे उत्पादन मर्यादित असताना सुध्दा यावर्षी मात्र सातत्याने आंबा कॅनिंग कंपन्या कॅनिंग आंब्याचा दर सातत्याने घटवुन सध्या 16 रुपये प्रति किलोवरती आणुन ठेवला आहे. ...