जळगाव जिल्ह्यातील केळी तिहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, रात्री जाणवणारा गारवा आणि युद्धाचा परिणाम अशा तिहेरी संकट केळीवर आल्याने केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ...
हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत मोठा घोटाळा समोर आला असून, जळगाव जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान 'एमआरसॅक'द्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सोहळ्यात अटवाटा, ता. रावेर, जळगांव येथील शेतकरी विशाल अग्रवाल यांना BKT Innovator in Agriculture या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
जानेवारी महिन्यात अवकाळी पावसासह वादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. तब्बल २३ हजार ५६ शेतकऱ्यांना १३ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांच्या नुकसानीपोटी २२ कोटी ५६ लाख ८७ हजारांच्या मदतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ...