Farmer News : हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही. ...
जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३६.६५ टक्के जलसाठा असून चांदपूर प्रकल्पात ४४.२७ टक्के, बघेडा २८.३५ टक्के, बेटेकर बोथली २९.४० टक्के आणि सोरना प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पात १५.६९५ दलघमी उपयुक्त साठा असून १.५३ दलघमी मृत साठा आह ...
मागील तीन वर्षांत तत्कालीन शासनाने पाणीटंचाई व भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. परंतु, तरीही करडी परिसरात योजनेचा फारसा परिणाम अजूनही दिसून येत नाही. मध्यम स्वरुपाच्या तलावात पर्याप्त जलसाठा निर्माण करण्यात ही योज ...
तालुक्यात सिंचन क्षेत्रात धडाक्याने कामे सुरू आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ करिता २ ...
शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पाकरिता १५८ कोटी २१ लाखांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २००१ रोजी या प्रकल्पाच ...