पुढील विश्वकप स्पर्धा ब्रिटनमध्ये २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे ही मालिका ‘विराट अॅन्ड कंपनी’साठी येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची चांगली संधी आहे. ...
टी-२० मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेची निर्णायक लढत सहज जिंकल्यानंतर टीम इंडिया आणखी एका परीक्षेसाठी सज्ज आहे. भारतीय संघाने आठवी टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासाची कल्पना येते. ...
ब्रिस्टॉल येथील अखेरचा सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकली. अखेरचा सामना एकतर्फी झाला, पण या सामन्यात भारतावर अधिक दबाव होता. कारण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना इंग्लंडने जिंकल्याने तिसरा सामना निर्णायक होता. ...